मुंबई- विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणी रखडली...
मुंबई-लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे...
विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण; 5 वाजता मतमोजणी सुरू होणार
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना...
मुंबई, दि. १९ जून -भारताच्या विकासासाठी व प्रगतीसाठी काय करायचे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सक्षम आहे. जगाच्या पातळीवर भारताचे नाव उंचावण्याचे...
उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चिंता नसून, हारजीत होत असते. उद्या शिवसेनाच जिंकणारच आहे. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित...