मुंबई-लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून...
मुंबई :डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी 'एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून...
दहा जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संयुक्तपणे लढली होती. त्यात सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने २० जूनच्या विधान परिषदेच्या मतदानाला आघाडी स्वतंत्रपणे सामोर जात...
मुंबई-आमच्या (मविआ) आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बोलत...
मुंबई-विधान परिषद निवडणुकीत 20 तारखेला चमत्कार घडेल, असा दावा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार यावेळी निवडून...