राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची.
भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.
मुंबई, दि....
एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर...
युद्ध भावनांनी जिंकता येत नाही, ते शस्त्रास्त्राच्या युक्तियुक्त शास्त्राने जिंकले जाते - पृथ्वीराज चव्हाण
मुंबई-भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नष्ट करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात...
पुणे-राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे. उशीरा का होईना, न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकांसंदर्भात संविधान अनुरूप...
पुणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या...