पुणे--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस नरेंद्र मोदी आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून...
:संजय राऊत म्हणाले-लोकशाहीची ऐशी की तैशी? वैभव नाईक यांचे देखील गंभीर आरोपमालवण- नगरपालिका निवडणुकीत नुकतेच भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले होते. या...
मुंबई-राज्यात उद्या होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश...
मुंबई - राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निवडणुक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व...
निवडणूक आयोगाचा 'पोरखेळ' सुरू आहे-आचारसंहिता उरली आहे का?मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेत- निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे.
सातारा-"अमेरिकेत...