नाशिक : – महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणार... Read more
मुंबई: लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांच्या वीजबिल... Read more
वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी चिंतेचा विषय, हे रोखण्यासाठी जे गरजेचे आहेत ते सरकारकडून केले जातेय.लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जात नसतो.माध्यमांशी संवाद साधत असताना राजेश टोपे म्हणाले की,... Read more
मुंबई,दि. 30 : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य शासनाचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनी... Read more
मुंबई, दि. 30 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा पुरवठा कायम राहण्यासाठी, वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे... Read more
मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? पुणे-राज्य सरकार सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार जर लॉकडाऊन लागू करणार असेल... Read more
शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्याच्या पोटात दुखल्य... Read more
टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती मंत्रालय,शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश मुंबई, दि. २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने... Read more
‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
बारामती दि. २८ : बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर... Read more
मुंबई – प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे, असे आवाहन राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. भाजप नेत्... Read more
मुंबई- राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.रात्री ८ ते सकाळी ७ मॉल्स,हॉटेल,थिएटर बंद करण्याचे... Read more
अमरावती, दि. २७ : सेंट्रिगचे काम करत असताना अपघाताने एका युवकाच्या पोटात आरी घुसून त्याची आतडी बाहेर पडली. त्या गंभीर अवस्थेत त्याला इर्विन रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रूग्णालया... Read more
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत अस... Read more
गुन्हा घडण्याच्या शक्यतेचाही फोन टॅपिंगच्या कायद्यात समावेश. मुंबई, 26 – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते स... Read more
मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार... Read more