News

शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती हवी- मुख्यमंत्री

पंढरपूर : शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज कृषी पंढरी प्रदर्शनाचे...

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पांडुरंगाला साकडे

पंढरपूर : राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी...

शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कारासाठी अर्ज करा….

  पुणे दि. 14 : पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती भ्ंटक्या व विमुक्त जातीचे कल्याण कार्य करणाऱ्या समाजसेवक व सामाजिक संस्थांना त्यांनी विहित अटी...

उजनीत अजूनही मायनस २२ टक्के पाणी साठा ..

पुणे दि. 14 :पुणे परिसरातील खडकवासला ,पानशेत ,वरसगाव, आणि टेमघर या चारही धरणात आजमितीला गेल्या वर्षातील आजच्या तारखेला जेवढा पाणी साठा  होता त्याहून दुप्पट...

खडकवासला भरले ..उजनीला पाणी सुटले …. (व्हिडीओ)

पुणे- पानशेत ,वरसगाव , टेमघर अद्याप भरतीच्या मार्गावर असतानाच खडकवासला धरण १०० टक्के भरले आणि या धरणातून २०८० क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु झाला...

Popular