पुणे : “आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे असते. यशाच्या मार्गावर चालताना माणुसकी विसरु नये. शैक्षणिक प्रगतीबरोबरच स्वत:ला चांगला...
हजारोंच्या उपस्थितीत १६ राज्यांत अंत्ययात्रा
दिल्ली- पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांवर त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील १६ राज्यांतील अंत्ययात्रांत या शहिदांना अंतिम...
पुणे-देशातील सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणायची आहे. त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे. तर त्यांना मनुवादी हिंदू धर्माचे राज्य आणायचे असून या सरकारने केवळ भांडवलशाही...
श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार...
नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय...