मुंबई दि. 22 – महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) ही संस्था सहकार क्षेत्रातील दुग्धव्यवसायातील शिखर संस्था आहे. या संस्थेची आर्थिक घडी बसविण्यासाठी या संस्थेवर प्रशासक नेमण्यात येईल... Read more
मुंबई, दि.22 : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर... Read more
मुंबई-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर वेगवेगळे मतप्रवाह आणि निकाल नेमका काय ? यावर चर्चा वाढू लागली असताना एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस पाच आठवड्यांची स्थगिती दिल्या... Read more
मुंबई, दि. 22 : शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच सर्व खासगी आस्थापनाना त्यांची मनुष्यबळ मागणी राज्याच्या कौशल्य विकास विभ... Read more
मुंबई, दि. 22 : राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल,... Read more
मुंबई, दि. 22 : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क... Read more
मुंबई-शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, अपघाताबाबत मेटेंच्या ड्रायव्हरची वक्तव्ये वारंवार... Read more
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-भाजप सरकारला सर्वोच्च न्यायालायाने झटका दिला आहे. मुंबईतील वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती... Read more
मुंबई-पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊतांचा... Read more
महिलांना आधार देण्याच काम नीलम ताई करतात : उद्धव ठाकरे मुंबई दि.२१: शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यम... Read more
नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव
पुणे – नवीन कामगार कायद्यात कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबीवर विचार करण्यात आल्याने नवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून आत्म... Read more
मुंबई-भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी मुंबईचा 60 वा दीक्षांत समारंभ काल त्यांच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. आयआयटी मुंबईने गेल्या दोन वर्षांत व्हर्च्युअल रियालिटी (अभासी पद्धतीने) पद्... Read more
मुंबई, 21 ऑगस्ट, 2022 आपल्याला जागतिक स्तराप्रमाणे भारतात पायाभूत सुविधा तयार करायला लागतील,असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले... Read more
नवी दिल्ली- सशस्त्र सेना न्यायाधीकरण अधिक लोकाभिमुख आणि जबाबदार बनवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. त... Read more
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले; ” आपले माजी पंतप्... Read more