नापासांना ऑक्टोबर पर्यंत थांबावे लागू नये – तावडे

Date:

मुंबई

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी आक्टबारची वाट पहावी लागते. यात विद्यार्थ्यांचं संपूर्ण एक वर्ष वाया जातं. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होतं. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार निकालानंतर त्यांना लगेचच संधी देण्याचं विचार करतंय. पुढच्या वर्षापौन नापास झालेल्यांना लगेचच महिनाभरात पुन्हा परीक्षा देत येईल यासाठी काय पावले उचलावी लागतील याचा आमि विचार करतो आहे अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगेच परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. पण सरकारचा हा निर्णय पुढच्या वर्षापासून लागू होईल. पुढच्या वर्षी मे महिन्यात निकाल लागल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येईल, असा सरकारचा विचार आहे. यामुळे फेरपरीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशही घेता येईल. ऑक्टोबरच्या परिक्षेने वर्ष वाया जातं. म्हणूनच १० वी, १२ वी साठी पुढच्या वर्षी पासून पुनःपरीक्षा लवकर घेऊ, असं तावडे म्हणाले.

यंदा राज्यात दहावीत ८% विद्यार्थी नापास झालेत. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करता येईल का? हे देखील शाळेने पहावं. तसंच या वर्षी फेरपरीक्षा घेता येऊ शकते का? याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, असंही तावडेंनी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...