पुणे-नगरसेवक नसताना काही जण टोळके घेवून अधिकाऱ्यांकडे जावून दमदाटी करत आहेत . एका पत्रकारालाही ‘कुठे राहतोस’ असा प्रश्न करून आपल्या दमदाटीत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.पालिकेतील अधिकाऱ्यांचा जीव जाण्याची आपण वाट पहाणार आहोत काय ? आणि नंतर हिरवळीवर श्रद्धांजली वाहणार काय ? असा सवाल करीत पालिका अधिकाऱ्यांना होणारी दमदाटी भयावह असल्याचे सांगून त्याकडे महापौर आपण तातडीने लक्ष द्या अशी मागणी आज मुख्य सभेत नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे .पहा नेमके ते काय म्हणाले ….
अधिकाऱ्यांचा जीव जाऊन श्रद्धांजली वाहण्याची वाट पहाणार काय ? अविनाश बागवेंचा सवाल
Date: