पुणे- शिवसैनिकांचे मारेकरी पोलिसात कारण आणि शस्त्र यासह हजर होऊनही तेथील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली , ते निष्पाप असूनही त्यांना बदनाम करून अडकविले जाते आहे . असा आरोप करत अजित पवार यांनी आज सरकारला लक्षात ठेवा चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात असा इशारा हल्लाबोल आंदोलनात बोलताना दिला .
योग्य तपास करून मारेकरी पकडा कडक शासन करा पण निरपराधांना का पकडता ? तुमच्याबरोबर आले तर ठीक , नाहीतर … असे … हि प्रवृत्ती घातक आहे असे हि ते म्हणाले … नेमके काय म्हणाले अजित पवार हे त्यांच्याच शब्दात ऐका ..पहा