गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

Date:

पुणे-भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ  व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . भवानी पेठमधील राजेवाडीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका सुजाता शेट्टी , नगरसेविका लता राजगुरू , कार्यक्रमाचे संयोजक भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहिल चव्हाण , अशितोष काळोखे , सोहेल खान , देवेंद्र गोरखे व किशोर काळोखे  आदींनी विशेष परिश्रम घेतले .

      कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत अक्षय अवचिते ,  सूत्रसंचालन रविंद्र साळुंके यांनी केले तर आभार स्वप्नील सकट यांनी मानले . या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...