पुणे- ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर नाशकात झालेली शाई फेक प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रतिक्रियेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे . ते म्हणाले निषेधाची पद्धती चुकीची असली तरी आता हे फार झाले आहे , या देशात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत याचाही विचार आता करायला हवा ,पहा आणि ऐका नेमके आ. चंद्रकांत पाटील काय म्हणाले त्यांच्याच शब्दात