सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर; राऊतांचा भाजपवर 'हा' गंभीर आरोप
मुंबई-महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय,'मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत....
शेतकऱ्यांच्या शेती मालाला त्यांनी शेतीमालाचे उत्पन्न वाढविण्यासाठी केलेल्या खर्चावर आधारीत भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर भाव न मिळण्याला कारण...
नागपूर, दि.27 : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह...
मुंबई दि.२७- येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार की नाही.याची धास्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला लागली...
मुंबई, दि. 24 : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल 2020 ते 22 डिसेंबर 2020 पर्यंत नऊ महिन्याच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत 32,238 गुन्हे नोंदविण्यात...