Special

श्वास रोखून धरण्याचा कालावधी कमी होणे ही धोक्याची पूर्वसूचना

मुंबई, 19 मे 2021 कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, 'श्वास घेता न येणे' हे या लाटेमध्ये सर्वात सामायिक लक्षण ठरले असून,त्याची परिणती प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये झाली आहे. छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष,मेदांताचे संस्थापक आणि लंग केअर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ.अरविंद कुमार सांगतात, "कोविड-19 च्या 90%रुग्णांमध्ये फुफ्फुसांना काहीतरी झालेले असते पण ते क्लिनिकल दृष्टीने तितकेसे महत्त्वाचे नसते. 10% -12% व्यक्तींना न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा संसर्ग होतो- यामध्ये फुफ्फुसांतील लहान लहान हवा पोकळ्यांना सूज येते. छोटे अदीर्घ श्वास घेण्याची स्थिती जेव्हा आणखी तीव्र स्वरूप धारण करते तेव्हा, म्हणजे कोविड-19 रुग्णांपैकी अगदी कमी व्यक्तींना प्राणवायूच्या आधाराची गरज भासते.श्वास रोखून धरण्याच्या व्यायामप्रकाराशी परिचय करून घ्या.रुग्णांची प्राणवायू गरज कमी करणारे आणि त्यांना स्वतःवर लक्ष ठेवण्यास प्रवृत्त करणारे हे तंत्र आहे. श्वास रोखून धरण्याच्या व्यायामाची कशी...

नि:स्वार्थ सेवा : कोरोना योद्धा डॉ.आरती धुमाळ

नवी मुंबई… लोकअर्थाने नियोजनबद्ध शहर. वैद्यकीय सुविधांची प्रचंड रेलचेल. तरीही कोरोना आजाराचा अवाढव्य खर्च कसा पेलवणार या विवंचनेतच सामान्य माणूस हतबल होतो. अशाच अत्यंत...

महाराष्ट्राला प्राणवायू पुरविणारा ‘ऑक्सिजन टास्कफोर्स’…!

राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या ऑक्सिजन टास्क फोर्सची कामगिरी उल्लेखनीय आहे....

टाळेबंदीदरम्यान आपले दिवस आनंदात घालविण्यासाठी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी भारतीयांकडून उघड

मुंबई : कोरोनाचे संकट आणि तद्अनुषंगाने लागू झालेली टाळेबंदी यांचा थेट परिणाम भारतीय नागरिकांच्या मानसिकतेवर आणि वर्तणुकीवर झाला आहे. देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या, म्हणजे 52 टक्के...

टाळेबंदीनंतर व्यावसायिक ठिकाणी दरोडे व चोरीच्या घटनांमध्ये होईल वाढ

‘गोदरेज लॉक्स हर घर सुरक्षित’ अहवालाचा निष्कर्ष मुंबई, 10 मे, 2021 : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी भारतात होत असताना, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान यांसारख्या बर्‍याच राज्यांनी अंशतः किंवा पूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. यामुळे, रस्त्याकडेची दुकाने, किरकोळ विक्रीची...

Popular