गाव ही समुह शक्ती आहे. गावांनी मनावर घेतल्यास किती मोठं परिवर्तन होऊ शकतं हे महाराष्ट्राने ग्राम स्वच्छता सारख्या योजनातून पाहिलं आहे. गावांचा कायापालट झाल्याचे...
मुंबई, जून 5:- राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून...
धर्मनिरपेक्षता हा सार्वजनिक जीवनात सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. भरपूर चर्चा आणि वादविवाद झाल्यानंतरही ज्या विषयाची समज वाढण्याऐवजी जास्तीचा संभ्रमच निर्माण होताना दिसतो असा...
मुंबई, दि. २९ : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे...
कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंग मुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच...