राज्य ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या मिशनमध्ये राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकाऱ्यांच्या ऑक्सिजन टास्क फोर्सची कामगिरी उल्लेखनीय आहे....
मुंबई : कोरोनाचे संकट आणि तद्अनुषंगाने लागू झालेली टाळेबंदी यांचा थेट परिणाम भारतीय नागरिकांच्या मानसिकतेवर आणि वर्तणुकीवर झाला आहे. देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या, म्हणजे 52 टक्के...
‘गोदरेज लॉक्स हर घर सुरक्षित’ अहवालाचा निष्कर्ष
मुंबई, 10 मे, 2021 : कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेला तोंड देण्याची तयारी भारतात होत असताना, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान यांसारख्या बर्याच राज्यांनी अंशतः किंवा पूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. यामुळे, रस्त्याकडेची दुकाने, किरकोळ विक्रीची...
कोविड -19ची सौम्य बाधा झालेली असेल तर प्रारंभीच लक्षणे दिसून आल्यानंतरर घरामध्येच उपचार केल्यानंतर बहुतेक लोक लवकर पूर्ण बरे होतात , हे आता स्पष्ट झालेले आहे....
मानवी शरीरात 65% ऑक्सिजन असतो, याची आपल्याला कल्पना आहे. श्वसनक्रियेत ग्लुकोजमधून पेशींकडे उर्जा पाठवण्याचे कार्य होत असते आणि या प्रक्रियेसाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्यक्षात...