मुंबई-''अवैध सरकार आहे. अवैध सभापती आहे. अवैध पद्धतीने विश्वासदर्शक ठराव घेतला असे म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली. ठाकरे सरकारच्या चारही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या...
मुंबई-
सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या...
मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी स्वागत केले. या आरक्षणासाठी राष्ट्रवादी...
ओबीसी आरक्षणासाठीची ९९ टक्के लढाई महाविकास आघाडी सरकारने लढली - छगन भुजबळ
मुंबई-ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी...