मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम...
मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मराठा प्रश्नाबद्दल राज ठाकरेंनी बोलू नये....
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन काय केले? त्यांनी केवळ मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे म्हणजे, गुजराती, अमराठी झाला पाहिजे हे भाजपच्या...
आज बिहारमध्ये राहुल गांधींच्या मतदार हक्क यात्रेचा १४ वा दिवस आहे. भोजपूरमधील यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. त्यांनी नरेंद्र मोदी झिंदाबादचे...
अहिल्यानगर -मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका...