मुंबई-भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी आज अटक केली. याच प्रकरणात शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल,... Read more
नवनीत राणांना हीन वागणूक, बाथरूमलाही जाऊ दिले नाही; ठोकशाहीने वागाल तर चोख उत्तर देऊ-देवेंद्र फडणवीस
लोकसभा सभापती यांच्याकडे राणा यांची वकिलांमार्फत तक्रार – फडणवीस म्हणाले मुंबई-भोंग्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, राज्य सरकारची हिटलरी प... Read more
देशातला आढावा घेऊन पुढील निर्णय- आदित्य ठाकरे मुंबई-सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे बंद करता येणार नाहीत फक्त आवाजाची मर्यादा पाळावी, कायदा सर्वांसाठी समान आहे, तर वेगवेगळ्या लोकांसाठी... Read more
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कोणीही जाणार नाही पुणे-“मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्... Read more
मुंबई-खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अटकेच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दोन ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा... Read more
मुंबई -खार पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर नवनीत आणि रवी राणा दाम्पत्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसे... Read more
पुणे-महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आह... Read more
मुंबई-राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात ज्यांचे सरकार आहे त्याच पक्षाचे कार्यकर्ते कायदा हातात घेताना दिसत आहेत. सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या सहकार्याने सरका... Read more
मुंबई-खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची आजची रात्र खार पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्राथमिक माहिती आहे. पण... Read more
पुणे -राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा आहे. समाज अल्पसंख्याक आहे. धमकीची भाषा कोणी करू नये,३ मेला जर कोण... Read more
मुंबई-प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेत शेपूट घालून राणा दाम्पत्यांनी पळ काढला. त्यांना भाजपचे पाठबळ आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी भा... Read more
मुंबई-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, आज राज्यात कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगली आहे, काही जणांकडून ती बिघडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया देत राज्यात कायदा व सुव्यवस्था ब... Read more
मुंबई – राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वादातून आता खुद्द रवी राणा यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याने ही माहिती दिली. आमदार रवी राणा म्हणाले की,... Read more
पुणे- देशभर महागाई चा आगडोंब उसळला असताना , रोजगार आणि जीवन जगण्याची लढाई सामान्य माणूस लढत असताना या सामान्यांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जाती पातीचे राजकारण करून त्यांना आपसात लढवून भाजपा महा... Read more
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन कोल्हापूर-पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून... Read more