काँग्रेस म्हणजे फाटलेले आभाळ अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली होती. काँग्रेसला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेने अग्रलेख लिहला होता. यावर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले... Read more
पुणे-राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांच... Read more
मुंबई- सर्व राजकीय पक्षांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करणारे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अडचणी शिवसेनेच्या भूमिकेमुळे वाढल्याचे बोलले जात असताना . आता त्या... Read more
पुणे-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे... Read more
युवा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे . राह... Read more
राज्य सरकारने पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नाही – केतकी चितळेची भूमिका निषेधार्ह परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिला नेत असताना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शाई फेकणे हे काय ? मुंबई, द... Read more
जळगाव-राज्यातील महिलांवर यानंतर हात उचचला तर हात तोडून हातात देईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्... Read more
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केल्याने अलीकडे राजकारणात खूपच सक्रीय होऊ पाहणाऱ... Read more
अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. यावरुनही आता मनसेवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.दीपाली सय्य... Read more
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काल झालेल्या कार्यक्रमात पर्त्येक वक्त्याने राष्ट्रवादी च्या निदर्शनाची दाखल आपल्या वक्तव्यातून घेतली, स्मृती इराणी म्हणाल्या ‘कें... Read more
पुणे -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,राजर्षी छत्रपती शाहु महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची गती देण्या... Read more
मुंबई-कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेत... Read more
सांगली : अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जाती... Read more
भारत को जोड़कर, नफरत को तोड़कर ही भारत की होगी विजय। कॉंग्रेसचा पुन्हा एकदा ‘नव संकल्प’ उदयपूर-काँग्रेस जनतेपासून दूर गेली आहे. त्यामुळे शॉर्टकट न घेता सर्वांनी लोकांपर्यंत जावे.... Read more
उदयपूर – पुढील निवडणुकांपूर्वी तिकीट देण्याच्या बाबतीत काँग्रेसने मोठा फेरबदल करण्याची तयारी केली आहे. आता एका कुटुंबाकडून एकच तिकीट मिळणार आहे. उदयपूर येथील चिंतन शिबिर येथील संघटनेत... Read more