मुंबई-राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल...
काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर. मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२१राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे...
लखीमपूर-लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे उत्तर प्रदेमध्ये आंदोलनांनी वेग पकडला आहे. लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे...
नवी दिल्ली - वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी...
सातारा -माझ्यावरील आरोप आणि आरोप करणाऱ्यांबद्दल मला उत्तर द्यायचे नाही. काहीही बोलायचे नाही. मी नियमाला धरून वागणारा माणूस आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे,...