पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस कंपन्या उघडल्या आहेत. निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे....
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली आहे. तसेच...
पुणे (मावळ), दि. ११ ऑक्टोबर – मावळ तालुक्यातील पवना जलवाहिनी बंद आंदोलनाच्या गोळीबर घटनेतील १३०० शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. लखीमपूरच्या घटनेचे केवळ...
मुंबई-हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले...
मुंबई-राज्यात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी हा बंद पुकारण्यात आला. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया...