Politician

हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस कंपन्या उघडल्या आहेत. निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे....

लखीमपूरच्या घटनेनंतर मावळ घटनेचा होतोय उल्लेख, आता पवारांनी सांगितले, मावळच्या घटनेस कोण जबादार होते ते …

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली आहे. तसेच...

लखीमपूरचे राजकारण करणारे मावळच्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन कधी करणार

पुणे (मावळ), दि. ११ ऑक्टोबर – मावळ तालुक्यातील पवना जलवाहिनी बंद आंदोलनाच्या गोळीबर घटनेतील १३०० शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. लखीमपूरच्या घटनेचे केवळ...

“ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

मुंबई-हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले...

शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही-सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले

मुंबई-राज्यात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी हा बंद पुकारण्यात आला. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया...

Popular