Politician

जितेंद्र आव्हाड म्हणाले,’माझी कसलीही चूक झालेली नाही

मुंबई : राष्ट्रवादी चे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते...

भाजपाने न्यायव्यवस्था,तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप

मुंबई - भाजपाने लोकशाही, न्यायव्यवस्था,केंद्रीय तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून केला आहे.विशेष म्हणजे...

राजस्थान राज्यसभा: काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी, भाजपला 1 जागा, अपक्ष उमेदवार पराभूत

राजस्थानातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल प्राप्त झालेत. त्यात काँग्रेसने 3 जागा जिंकल्यात, तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. अपक्ष उमेदवार सुभाषचंद्र यांचा पराभव झाला आहे.राजस्थानात...

‘ईडीचा डाव फसला, रडीचा डाव सुरु’; मतमोजणी थांबवताच संजय राऊत संतापले

मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी साधी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी...

राज्यसभा निवडणूक : भाजपच्या आक्षेपांनी मतमोजणी …तीन तासाहून अधिक वेळ रखडली

मुंबई-भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची...

Popular