मुंबई : राष्ट्रवादी चे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते...
मुंबई - भाजपाने लोकशाही, न्यायव्यवस्था,केंद्रीय तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून केला आहे.विशेष म्हणजे...
राजस्थानातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल प्राप्त झालेत. त्यात काँग्रेसने 3 जागा जिंकल्यात, तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. अपक्ष उमेदवार सुभाषचंद्र यांचा पराभव झाला आहे.राजस्थानात...
मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील, अशी साधी अपेक्षा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी...
मुंबई-भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची...