मुंबई – भाजपाने लोकशाही, न्यायव्यवस्था,केंद्रीय तपासयंत्रणा आणि निवडणूक आयोगालाही पकडीत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून केला आहे.विशेष म्हणजे आयोगाची रात्री बैठक संपल्यावर त्यांनी हे ट्वीट केले आहे.6 तास मतमोजनी रखडल्यावर त्यांनी हे ट्वीट केले आहे.महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महा विकास आघाडीच! जय महाराष्ट्र!!


