मुंबई -नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर सामान्य जनतेच्या अडचणी कमी कमी होत जातील आणि भ्रष्ट लोकांच्या अडचणीत वाढ होईल, असे सांगत काळ्या पैशाविरोधातील लढाई सुरुच राहील...
मुंबई-अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकासाठी जलपूजन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव,...
मुंबई दि.24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जल-भूमी पूजनासाठी तसेच मुंबई, पुणे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज...
पुणे- राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष मिळून खाऊ,भाऊ भाऊ असे असून अजितदादा आणि खा.अनिल शिरोळे यांच्यामुळे मेट्रो ला पुण्यात यायला उशीर झाल्याची टीका...