News

50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांच्या अडचणी कमी व्हायला सुरुवात होईल … आणि भ्रष्टाचारींच्या अडचणीत वाढ होईल – मोदींच्या वक्तव्याने संभ्रम

मुंबई -नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर सामान्य जनतेच्या अडचणी कमी कमी होत जातील  आणि भ्रष्ट लोकांच्या अडचणीत वाढ होईल, असे सांगत काळ्या पैशाविरोधातील लढाई सुरुच राहील...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन आणि जलपूजन

मुंबई-अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या  शिवस्मारकासाठी  जलपूजन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विद्यासागर राव,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

    मुंबई दि.24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जल-भूमी पूजनासाठी तसेच मुंबई, पुणे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज...

‘मेट्रो’ … बीआरटी नंतरचा आणखी एक भूलभुलैय्या …

पुणे- बीआरटी चा फज्जा उडाला ,स्काय बस हवेतच विरली,आता मेट्रोचा 'तमाशा' सुरु आहे ... भारतात जिथे जिथे मेट्रो आली आहे , तिथे तिथे...

अजित पवार आणि खा. शिरोळेंमुळे मेट्रो पुण्यात उशिरा

पुणे- राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन्ही पक्ष मिळून खाऊ,भाऊ भाऊ असे असून अजितदादा आणि खा.अनिल शिरोळे यांच्यामुळे मेट्रो ला पुण्यात यायला उशीर झाल्याची टीका...

Popular