News

शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्रकल्प आराखड्यानुसार निळवंडे धरणाचे काम करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठीच अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करत असताना स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन...

आयएमएतर्फे सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण हॉस्पिटल्समध्ये कौन्सेलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी

मुंबई,– इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक तणावाचे आव्हान हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणारा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे डॉक्टर्स फॉर...

रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या ? -सचिन सावंत

आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात ! मुंबई- आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले...

गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली -गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. “सर्वच माध्यमांमधून त्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी गिरीश कर्नाड...

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा...

Popular