नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 400 च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 89 आहेत....
मुंबई-
जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक...
अकोले-
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये यासाठी जनसंपर्क असणारे पोलीस व परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांना मास्क व सॅनेटायझर चे...
मुंबई : कोरोना व्हायरस ग्रस्तांचा आकडा भारतात दिवसेंदिवस वाढत चालला असून संपूर्ण भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा देशात फैलाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात संक्रमाची आकडेवारी पाहता ती वाढून आता 362 झाली आहे. तर वाढत्या आकडेवारीमुळे...