मुंबई, दि. 24 :- ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावे. परंतु याचा दूध, भाजीपाला, फळे,...
मुंबई दि 24: प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे . राज्यात...
पुणे-कोरोना संकट हे जगावर कोसळलेली मोठी आपत्ती असून ती वेळीच गांभीर्याने घेवून नागरिकांनी सावधतेने वागावे आपल्या घरीच राहावे असा सल्ला राज्यसभा सदस्य संजय काकडे...
मुंबई, दि. २४: राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६,...