जयपूर-: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याव्यतिरिक्त कोरोनाची भिती व टाळेबंदी या दुहेरी संकटात सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवनमान सुरळीत व्हावे, याकरीता राजस्थान सरकारने विशेष प्रयत्न...
मुंबई, १६ एप्रिल, २०२०: कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये सहकार्य देत टाटा ट्रस्ट्स अत्यावश्यक वस्तू देशभरात उपयोगात आणता याव्यात यासाठी त्यांचे एअर लिफ्टिंग करत आहे. हे काम टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या...
मुंबई, दि. 17 :- कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार...
राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या मुंबईत
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १६: राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा...
कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १६ : आज राज्यात कोरोनाबाधीत २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या...