News

अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी राजस्थान सरकारचे कसोशीचे प्रयत्न

जयपूर-: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याव्यतिरिक्त कोरोनाची भिती व टाळेबंदी या दुहेरी संकटात सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवनमान सुरळीत व्हावे, याकरीता राजस्थान सरकारने विशेष प्रयत्न...

टाटा ट्रस्ट्स भारताच्या कोविड-१९ विरोधातील लढाईसाठी अत्यावश्यक वस्तूंचे एअरलिफ्टिंग करत आहे

मुंबई, १६ एप्रिल, २०२०:  कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये सहकार्य देत टाटा ट्रस्ट्स अत्यावश्यक वस्तू देशभरात उपयोगात आणता याव्यात यासाठी त्यांचे एअर लिफ्टिंग करत आहे.  हे काम टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या...

रेशनिंगचं धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार होण्यासाठी -पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्व पालकमंत्र्यांना आवाहन

  मुंबई, दि. 17 :- कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार...

राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोन वरून सहा दिवसांवर

राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या मुंबईत -     आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १६: राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा...

राज्यात २८६ नवीन रुग्णांचे निदान;राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३२०२

कोरोना बाधित ३०० रुग्ण बरे होऊन घरी-आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १६ : आज राज्यात कोरोनाबाधीत २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या...

Popular