नागपूर - दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी केंद्र शासनाने कोवीड-१९ च्या अनुषंगाने सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ऊर्जा विभागाने करावयाच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ....
अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई- 20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या...
कोरोना बाधित ३३१ रुग्ण बरे होऊन घरी
-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १७ : आज राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या...
घरभाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – अपर मुख्य सचिव गृहनिर्माण
मुंबई, दि. 17 : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन...
मुंबई, दि. १७ एप्रिल २०२०: वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत 'लॉकडाऊन' जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी यासाठी सोपी व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. त्यानुसार...