News

२० एप्रिल पासून ऊर्जा विभागाने सज्ज रहावे – डॉ. नितीन राऊत

नागपूर - दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी केंद्र शासनाने कोवीड-१९ च्या अनुषंगाने सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  ऊर्जा विभागाने करावयाच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ....

20 एप्रिल नंतर अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू : सुधारित मार्गदर्शक आदेश जारी

 अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक  वस्तू विना अडथळा मिळत राहतील - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-    20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या...

राज्यात ११८ नवीन रुग्णांचे निदान ,राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३३२०

कोरोना बाधित ३३१ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १७ : आज राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या...

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी

घरभाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – अपर मुख्य सचिव गृहनिर्माण मुंबई, दि. 17 : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन...

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणची मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ सुविधा

मुंबई, दि. १७ एप्रिल २०२०: वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत 'लॉकडाऊन' जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी यासाठी सोपी व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. त्यानुसार...

Popular