कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणपतीला वंदन केले जाते. मग ते काम कोणत्याही क्षेत्रातले असो… गजमुखाच्या आशीर्वादाने करण्यात येणाऱ्या आरंभाचे फलित हे शुभच असते. त्यामुळे,...
मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी त्यावरील चर्चा अनेकांना नकोशीच असते. मृत्यूबद्दल अनामिक भीती प्रत्येक सजीवाच्या मनात कायम असते. त्यामुळे जगण्याच्या इच्छेने आणि इर्षेने...