‘काय गो, काय करतंस?’ किंवा ‘तुका-माका, हय-खय’ हे शब्द कानी पडले, कि समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिष्कील स्वभाव त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त होत असतो....
पुणे- पुरेसे न्यायाधिश नसल्याने कोट्यावधी केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असतांनाही आरोपींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. ही...
सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम
सदाशिव अमरापूरकर – एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला...
'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील ;लगीरं झालं जी; या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला....
टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या ;तुझ्यात जीव रंगला; या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच...