ओदीशामध्ये रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
https://twitter.com/narendramodi/status/1664665463450918913
"ओदीशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद ...
भुवनेश्वर-
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता झालेला रेल्वे अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. एक इंजिन मालगाडीच्या...
भुवनेश्वर-
ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ...
मुंबई, दि. ०२ जून २०२३ : कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल तसेच कंपनीत सुरक्षिततेचे वातावरण जोपासल्याबद्दल महावितरणला ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३ मिळाला असून नवी दिल्ली येथे नुकताच महावितरणचे...
स्मार्ट पुणे फौंडेशनच्या वतीने ' नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा' कार्यक्रमाचे आयोजन
पुणे :भारताच्या नव्या संसद भवनाचे नुकतेच २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र...