पुणे-राष्ट्रवादी कुठे कमी पडले , भाजपने काय दिलं होतं, बालेवाडी हिंजेवाडी कोणी केलं ? असे प्रश्न विचारत आता तरी जावू तिथे खाऊ अशी प्रवृत्ती असलेले मनुवादी थोपवा असे आवाहन अजित पवार यांनी येथे केले . अजित पवारांच्या भाषणातला हा काही महत्व पूर्ण भाग जरूर ऐका ..पहा ….