पुणे- कोरोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा वगैरे काही नाही , यांनी लशीचा काळाबाजार केला , ४५ वयाच्या वरचे किती लोक आहेत ? लशी किती आल्यात ? या साऱ्याची चौकशी केली तर हे उघड होईल. केंद्र जेव्हा आदेश देईल ४५ वयाच्या खालील लोकांना लास द्या तेव्हा तुम्ही द्या त्यांनाही ..पण आताच ४५ वयाच्या पुढील व्यक्तीना लास देण्याचे आदेश असूनही लशीचा यांनी (महाविकास आघाडी सरकारने )काला बाजार केला आणि ४५ च्या आतील व्यक्तींना देखील लशी दिल्या,लस वितरणाच्या कारभाराबाबत श्वेतपत्रिका काढावी असे चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले आहे. पहा आणि ऐका ..नेमके आ. पाटील यांनी काय म्हटले आहे …