पुणे- कधीकाळी खडकवासला ते बंडगार्डन अशा नदीपात्रावर जलवाहतुकीचा प्रस्ताव पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी ठेवला होता . कॉंग्रेसच्या राजवटीत त्याकडे लक्ष दिले गेले नाही .पण आता डीएसके यांचे नाव न घेता अगर त्यांना श्रेय न देता हाच प्रस्ताव मनसे चे राज ठाकरे आणि भाजपचे केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे आणण्याचे ठरविले असावे. अर्थात मूळ कल्पना कोणाची?हा वाद नाहीच इथे .पण जलवाहतुकीचा सुरेख प्रयत्न पुण्यात होऊ पाहतो आहे . किमान त्या कल्पनेला आता चालना मिळते आहे असे स्पष्ट होऊ लागले आहे .
आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना जलवाहतुकी बाबत पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे .