Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इंदिरा गांधींशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण – मोहन प्रकाश

Date:

भारताचा इतिहास इंदिरा गांधींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळाता त्यांनी सिक्कीम देशाचे भारतात विलीनीकरण केले. 1971 सालच्या युध्दात त्यांच्याच कार्यकाळात भारताने अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानवर विजय मिळवत 90 हजार सैन्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. असे माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी दिली.

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीने औंध येथील पंडीत भीमसेन जोशी कलादालन येथे इंदिराजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.

मोहन प्रकाश पुढे म्हणाले, ” इंदिरांजींनी वडील पंडीत नेहरुंसोबत स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांनी देशाची धुरा सांभाळली. समाजातील गरीब घटकांसाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. गरिबी हटावचा नारा दिला. या छायाचित्र प्रदर्शनात इंदिराजींच्या जीवनातील अनेक दुर्मिळ चित्र पाहण्यास मिळाली. आजच्या पिढीने त्यांनी देशासाठी केलेला त्याग लक्षात घेत देश मजबूत करण्याचे काम करावे”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...