मुंबई-कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचे पाहायला दिसत आहे. तसेच आजच्या...
मुंबई-कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' मुलाखत देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. 2024 मध्ये...
‘बटेंगे तो कटेंगे’वाल्या देवेंद्र फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये, भाजपाची विचारसरणीच विभाजनवादी.
मुंबई, दि. ८ जूनभारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला लावलेला कलंक पुसून टाका, लोकशाहीवरचा विश्वास टिकवण्यासाठी आयोगानेच खुलासा करावा.
मुंबई, दि. ८ जून २०२५महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर...
मुंबई, दि. ८ जून २०२५
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण...