पुणे- रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजका... Read more
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील... Read more
. पुणे- महापालिकेत 19 नगरसेवक बंडाच्या तयारीत असून महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. तसेच भाजपचे 19 नगर सेवक अजित पवारांच्या संपर्कात आल्याची चर्चा होत आहे.... Read more
भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधातील निवडणूक शपथपत्रा बाबतची याचिका निकाली भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अंतर्गत दाखल खटला रद्दबातल हा सत्याचा विजय... Read more
१३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष “ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर जनतेने विश्व... Read more
पुणे- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीत भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र... Read more
नवी दिल्ली – नुकताचा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात शिवसेनेला सर्वाधिक ग्रामपंचायतीत यश मिळाल्याचे दिसत असताना राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाने देखील महाराष्ट्रा... Read more
राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत... Read more
धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे रविवारपासून आतापर्यंत 6 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यातील एकाने गोळी घालण्याच... Read more
राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. दरम्यान या निकालावर भाजपने पत्रकारपरिषद घेत आपली प्रतिक्रिया मांडली. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असा दा... Read more
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस समोरा-समोर आलेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्... Read more
”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा’ औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव बदलून... Read more
मुंबई – अनैसर्गिकरीत्या आलेल्या सरकरचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भाजपने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत नाही. त... Read more
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे; किमान शरद पवारांनी तरी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता .भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ठाम पु... Read more
मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्य... Read more