नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अहमदाबादमधील भेटिच्यावृत्ताने जोरदार चर्चा आहे. आता यासंबंधी खुद्द अमित शहा या... Read more
मुंबई-महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये या शब्दात संजय राऊतांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित... Read more
मुंबई- राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी असा स्पष्ट टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ल... Read more
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची टीका मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस उच्चांकी वाढ असताना केवळ लॉकडाऊनचा इशारा देऊन या गंभीर सकंटाकडे महाविकास आघ... Read more
मुंबई- “भांडुपची जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत.... Read more
मुंबई, दि.२४ मार्च – हत्या, खंडणी, बदली रॅकेट, करोनातील अपयश, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अशा महाविकास आघाडीच्या विविध 100 अपयशांची प्रकरण आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांचे मौन याबाबत... Read more
मुंबई – सरकारविरोधात जनतेच्या मनात असलेला असंतोष लक्षात आणून देण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना माहि... Read more
मुंबई-आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी देशमुखांवरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘देशमुख हे आरोप करण्यात आलेल्या काळात रुग्णालयात होते’ असे पवार म्हणाले. यावर फडणीसांनी... Read more
मुंबई-परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन असल्याचा दाव... Read more
नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख होम क... Read more
नवी दिल्ली- महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी लोकसभेत केली. कामकाजाच्या शून्य प्रहर... Read more
नवी दिल्ली-१०० कोटीच्या प्रकरणातील परमवीर सिंघ यांच्या पत्रा बाबत बोलायचे झाले तर ,’ देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाह... Read more
नागपूर -राज्यात एकीकडे कोरोनाची गतिमानता वाढत असताना दुसरीकडे राजकीय युद्धनीतीत सुद्धा वेगाने घटनांची निर्मिती होते आहे. आज राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली सरकार विरोधातील... Read more
मुंबई-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या विषयावर राज ठाकरेंनी भाष्य... Read more
नागपूर, 20 मार्चकठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर ल... Read more