UPA सरकारच्या ऑईल बाँड मुळे कर्जबाजारी –70,196 कोटी रुपयांचे व्याज भरले –2026 पर्यंत सरकारला व्याजाच्या स्वरुपात 37,340 कोटी रुपये भरावे लागणार आहेत नवी दिल्ली–अर्थमंत्री न... Read more
कोल्हापूर-मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली... Read more
राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. मात्र, परिस्थिती आणि जबाबदारीचे भान ठेवत याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा, मुंबई- विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा अद्यापही... Read more
मुंबई दि. १३ ऑगस्ट – ज्या जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नियमांचा आता... Read more
मुंबई दि. १२ ऑगस्ट – राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत महाराष्ट्रातील देव दैवतांना कुलुपात बंद करून ठेवलं आहे, तर दुसरीकडे रेस्टॉरंट, डान्स बार, वाईन शॉप सर्रासपणे सुरू आहेत. त्यामु... Read more
पुणे- महापालिका आयुक्त हे राज्य सरकारच्या दबावाखाली काम करतात आणि त्यामुळेच त्यांनी महापौरांना प्रतिवादी केलेल्या खटल्यात महापौरांच्या वतीने वकील कोर्टात उभा राहू दिला नाही अशा सभागृह नेत्या... Read more
पुणे-महानगरपालिकेचे आयुक्त हे राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत असून त्यांचे पालिकेच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिकेने समाविष्ट गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करावा, यासाठी अनेक... Read more
सहकारमंत्रीपदी निवडीबद्दल सत्कार भेटीची राज्यातील सहकार क्षेत्रात चर्चा नवी दिल्ली- येथे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांचेशी महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व र... Read more
पुणे- मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडण्याचा विषय गंभीर आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल मिळण्... Read more
नवी दिल्ली-लोकसभेत मंगळवारी इतर मागासवर्गाशी (ओबीसी) संबंधित दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२... Read more
भाजपचे श्री. वासुदेव काळे यांची ठाकरे सरकारवर टीकापुणे, 10 ऑगस्ट – शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या... Read more
नवी दिल्ली -केंद्र सरकारने शुक्रवारी खेळांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. या निर्णयाची घोष... Read more
मुंबई-मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधून निषेध व्यक... Read more
मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मनसेचे... Read more
पुणे- उद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही महत्वाच्या राजकीय भूमिकांवर मनसे चे नेते राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवास स्थानी ज... Read more