पुणे-राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी अनलॉकची घोषणा केली, नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती परत घेतली. यावरुन राज्यात प्रचंड गोंधळ उडाला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेत... Read more
मुंबई दि. ३ जुन – सामान्य नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी दबाव निर्माण केल्यानंतर खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्याचा निर्णय तब्बल 16 महिन्यानंतर घेण्याची राजकीय इच्छाशक्त... Read more
पुणे-महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण गमावले असून त्याबाबत कॅमेऱ्यांसमोर जाहीरपणे चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे आव्हान आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकां... Read more
मुंबई दि.२ जुन : लसीकरणा संदर्भात राज्यसरकार आणि महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ग्लोबल टेंडर काढू, अशा प्रकारचा गाजावाजा मुंबई महापालिकेने केला होता, राज्यसरकारनेही त्याला परवानगी दिल... Read more
मुंबई-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढू नये. शरद पवार यांच्यावर मध्यल्या काळात शस्त्रक्रिया झाल्या. म्हणून ही क... Read more
मुंबई दि.31 मे: पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाइनची चाचणी आज करण्यात आली. चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. उप मुख्यमंत्... Read more
मुंबई- मराठा समाज मागास असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक मागासांचे दहा टक्के आरक्षण मिळणे स्वाभ... Read more
प्रविण दरेकरांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवालमुंबई दि.३० मे – मोदी सरकराला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं मुंबईसह राज्यात आंदोलन केलं. पण या आंदोलनात करोना नियमांचा पूर्ण फज्जा... Read more
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरून लस कमी दरात उपलब्ध होईल. हे आधी केले असते तर कमी किंमतीत लस मिळाली असती. केंद्राचे लसीकरणाचे धोरण चुकल... Read more
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार. मुंबई, दि. २९ मे २०२१ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून... Read more
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्व... Read more
मुंबई- राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्या... Read more
पुणे-मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असा प्रत्युत्तर भारतीय... Read more
मुंबई, दि.२८ मे : तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घ... Read more
मुंबई दि.२७ मे : शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट तिन्ही पक्षातील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर झाली असून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिय... Read more