मुंबई- शिवसेनेने सत्तेत असूनही सतत विरोधाची भूमिका घेतल्यामुळे त्यांची संगत सोडण्याच्या निर्णयापर्यंत भाजपचे नेते आले असून राज्यात डिसेंबरच्या सुमारास मध्यावधी निवडणुका घेऊन बहुमताच्या जोरावर...
मुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. शेतकर्यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र...
मुंबई : लोकपाल प्रकरणी तुम्हाला फसवलं आहे आता अण्णा भाजपच्या चर्चेच्या गुऱ्हाळात फसू नका .. असे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर आरोप करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या...
पुणे- मित्रमंडळ चौकातील व्होल्गा चौकानजीकचा ९ एकराचा भूखंड बळकावणाऱ्या बिल्डरवर तातडीने पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज येथे नगरसेवक सुभाष...