पुणे-पुण्यात चार दशके राजकीय क्षेत्रात काम करताना गिरीश बापट यांना पूर्ण पाच वर्ष पालकमंत्री
पदाची संधी मिळाली होती या आधारावर ते पुण्याचा भरीव विकास करतील...
पुणे-'गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीमुळे देशाचे संविधान, तसेच
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही महत्वाची मूल्ये धोक्यात आली आहेत.
त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास...
पुणे: “ज्यांच्या तीन पिढ्या गेली ७० वर्षे केवळ ‘गरीबी हटाओ’चा नारा देत आहेत. त्यांनी विकासाची खोटी स्वप्न जनतेला दाखवू नयेत. देशाला शाश्वत विकासाची गरज...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोट आणि उरी हल्ल्याचे राजकारण करत असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ले वाढल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी....
मुळशी: मुळशीकरांनी अनेक मुळशी पॅटर्न राबविले व यशस्वी केले आहेत. आता मुळशी प्लानिंगकरून बारामती लोकसभा मतदार संघात इतिहास घडविण्याची संधी आहे. मुळशीकरांनी किमान 20...