News

अंधारात प्रियजनांचे तुकडे शोधत राहिले; कुणी हात गमावले, कुणी पाय, हे पाहून काही वेळ माझा आवाज गेला : प्रत्यक्षदर्शी

भुवनेश्वर- ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता झालेला रेल्वे अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. एक इंजिन मालगाडीच्या...

ओडिशात रेल्वे अपघातात 238 ठार, 900 हून अधिक जखमी; एक दिवसाचा राजकीय दुखवटा

भुवनेश्वर- ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ...

कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल महावितरणला पुरस्कार

मुंबई, दि. ०२ जून २०२३ : कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल तसेच कंपनीत सुरक्षिततेचे वातावरण जोपासल्याबद्दल महावितरणला ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३ मिळाला असून नवी दिल्ली येथे नुकताच महावितरणचे...

मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास वंदे भारत रेल्वे सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल

पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा-देशातील ही 19वी वंदे भारत रेल्वेगाडी  नवी दिल्ली, 2 जून 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता...

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 2 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45...

Popular