मराठवाड्यातील ग्रामीण भागाला दुष्काळाचा मोठा तडाखा बसला आहे. प्रसारमाध्यमांतून जाहीर झालेल्या माहितीनुसार दुष्काळामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त झाले असून त्यातील ४०० शेतकऱ्यांनी निराशेने आत्महत्या केल्या...
‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’च्या (एकेईसी) वर्ष २०१० च्या बॅचने रशियातील ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये १०० टक्के निकालासह उत्तीर्ण होण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे....
पुणे, : बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकमंडळाच्या (बालभारती) वतीने गेल्या ५० वर्षातील वाटचालिचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. त्यातकॉफीटेबलबुकची निर्मिती करण्यात येईल....
पुणे,
: वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीला मूकसंमती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्यावरून शासकीय भूमिका घेण्यास मात्र स्पष्ट शब्दांत नकार दिल्याची आश्चर्यजनक माहिती समोर...
पुणे: राज्यातील 167 शाळांचे दहावीचे निकाल अत्यंत कमी लागले आहेत, अशा शाळांचा शिक्षण विभागातील अधिकारी आढावा घेणार आहेत. या शाळांचा निकालाचा टक्का वाढविण्यासाठी त्या...