कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या सरकारी वाहनाला अपघात झाला आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला कोल्हापूरच्या...
मुंबई-संपाद्वारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यातून शेतकऱ्यांचेच नुकसान होणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही अशी...
पुणे-- शेतात जाणाऱ्या बळिराजाने, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली ठिकठिकाणी...
पुणे - केंद्र सरकारने आणलेल्या वस्तू व सेवा कराचे क्रेडाई महाराष्ट्रने स्वागत केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "एक मोठी सुधारणा...
मुंबई : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा...