News

महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य दिले...

विमानतळ प्रश्नी तातडीने बैठक घ्यावी खासदार गिरीश बापट यांची संसदेत मागणी

पुणे  : “आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याची वेगळी ओळख निर्माण होत असून पुणे विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या पुणे शहराच्या वाढत्या...

अवघ्या 23 पत्रकारांना पेन्शन – आणि नावांबाबत गुप्तता का ? एस एम देशमुख यांचा सवाल

मुंबई- संपूर्ण  महाराष्ट्रातून अवघ्या  23 ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा (पेन्शन )लाभ मिळाला आहे.27 तारखेला त्याच्या चेकचे वाटपही झाले.मात्र हे 23...

गोव्यातही नोकऱ्यांत भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण

मुंबई- -आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज...

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक” पद  चार महिने रिक्त राहणार?  अनेक योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता..!

मुंबई (प्रतिनिधी)- संस्कृतीचे  वैभव असणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे "संचालक"पद किमान चार महिने तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अनेक योजनाचा बोजवारा...

Popular