News

दिल्लीकरांना ‘फ्री’ इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे...

कश्मीर मधील काही कैद्यांना आग्र्याच्या तुरुंगात हलविले

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. मोदी यांच्या भाषणाआधी जम्मू काश्मीरच्या...

प्रशासकीय बेपर्वाईमुळे ब्रह्मनाळमध्ये निरपराधांचे बळी! – अशोक चव्हाण

मुंबई - सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका...

ब्रिटनच्या संसदेत उमटले जम्मूतील कलम 370 हटवण्याचे पडसाद

लंडन : जम्मू काश्‍मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. कारण भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्ताननंतर...

 आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेस-मुख्यमंत्री

कोल्हापूर, दि. 8 : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व...

Popular