News

जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

  समाजमनातून हिंसा ;अहंकार काढून टाकल्यास मॉबलिंचिंगसारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत. मुंबई- प्रत्येकाला माणसाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करून इतरांशी स्नेह;प्रेम; शांती;समता ; आणि अहिंसा...

ट्रम्प यांनी तुर्कस्तानला धमकी दिली- ‘आम्ही तुम्हाला उध्वस्त करू’

वॉशिंग्टन: वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी यावेळी थेट धमकीच...

गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं उचलले हे पाऊल -आरोप

नवी दिल्ली- राहुल गांधी सध्या कंबोडिया दौऱ्यावर आहेत. नेमक्या याचवेळी मोदी सरकारनं एसपीजीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला. गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं हे पाऊल...

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3 हजार 239 उमेदवार-पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून उमेदवार

मुंबई, दि. 7 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3...

गांधीजींचे  अर्थशास्त्र खऱ्या समानतेचे :डॉ क्रांती रेडकर

'भांडवलशाहीची गांधीवादी समीक्षा ' व्याख्यानाला चांगला प्रतिसाद पुणे : '' गांधीजींचे  अर्थशास्त्र हे गरिबीचे अर्थशास्त्र अशी केली जाणारी  टीका  योग्य नाही ,गांधीजींचे  अर्थशास्त्र हे खऱ्या समानतेचं  होते...

Popular